Posts

Showing posts with the label नगरपरिषद

तळोदा पालिकेच्या व्यापारी संकुलात घाणीचे साम्राज्य; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांना करावा लागतो दुर्गंधीच्या सामना

Image
प्रतिनिधी तळोदा  तळोदा पालिकेचा धूळखात पडलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्याचां लिलाव झाला लाखो रुपये मोजून व्यापारी गाळे लोकांनी खरेदी केले मात्र त्यांचा आस्थापना साठी कोणतेही पार्किंग पालिकेने दिलेली नाही. तर व्यापारी गाळे दिले असले तरी त्यांचा बाजूला असणारे पालिकेचा दवाखाना अर्धवट बांधकाम चां असलेल्या ठिकाणी  असणारे काही अतिक्रमण काढण्यात आले मात्र त्याची कोणतेही स्वच्छता न ठेवली गेल्याने शहरात एक नवीन कचरा डेपो तयार झाल्याचे चित्र असून या परिसरात पोलीस निवास स्थाने मच्छी बाजार तसेच इतर व्यवसायिक व निवास स्थाने धान्य बाजार आहे शहरातील मध्यवर्ती जागेवर असणाऱ्या पालिकेचा मालकीच्या जागेवर असून नगर पालिका कार्यालय ला लागून असणाऱ्या ठिकाणी अतिशय घाण पसरली असून या भागात घाणीचा चिखल तसेच दुर्गंधी पसरली असून वराह ची अतिशय आवडती जागा झालेली आहे. याचा फटका परिसरातील व्यवसायिकांना बसत आहे तसेच लाखो रुपये ची लिलावात बोली लावून देखील गाळे धारकांना किमान स्वच्छता देखील उपलब्ध होत नसल्याने प्रचंड नाराजी गाळे मालकांचा मध्ये पसरली आहे. या बाबत पालिका प्रशासन तसेच आरोग्य विभाग देखील ...

तळोदा तापी पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Image
तळोदा दि. २० :तळोदा पाणी पुरवठा योजनेचे शहरात सुरु असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निवेदन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे               निवेदनाचा आशय असा, तळोदा शहरात सुरु असलेल्या बहुप्रतीक्षित ०.२ तळोदा पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, कॉग्रेसचे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक यांनी मुख्याधिकरी यांना प्रतयक्षात भेटून व दूरध्वनी द्वारे तळोदा शहरात सुरु असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम हे निकृष्ठदर्जेचे होत आहे. सांगून देखील मुख्याधिकारी नगरपालिका यांनी अद्याप पावतो संबंधित ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे गावातील गल्लोगली कॉलनीत ज्या ज्या ठिकाणी खोदकाम केलेल्या ठिकाणी दररोज अपघात होताना दिसत आहे. येत्या काही दिवसात आराध्यदैवत श्री गणराय आगमन घरोघरी होणार आहे तरी रस्त्याची खराब परिस्थिती बघता मोठमोठ्या मंडळाचे मुर्त्या त्या रस्त्यामुळे खंडित झाल्यास त्याला जवाबदार फक्त आणि फक्त संबंधित ठेकेद...

मनपा/नगरपरीषदांच्या बैठका केवळ ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सने

Image
तळोदा =  कालीचरण सूर्यवंशी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महानगरपालिका,नगर परिषदा,नगर पंचायती यांच्या सर्व बैठका आता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावेत असे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.त्यामुळे तळोदा  नगरपालिकेची तहकूब झालेली व समस्त शहरवासीयांचे लक्ष लागून असलेली सर्वसाधारण सभा आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कश्या प्रकारे होते, याकडे आता उत्सुकता निर्माण झाली आहे.               कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील महानगरपालिका,नगर परिषदा,नगर पंचायती यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभा तसेच विविध विषयांच्या नियतकालिक सभाबाबत त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे शासनाने निर्गमित केलेल्या 3 एप्रिलच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.आता निरयामध्ये बदल करत covid-19,कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सामाजिक अंतर व अनुषंगिक मार्गदर्शक सूचना वेळोवेळी निर्गमित केलेल्या संबंधित महानगरपालिका नगर परिषदा नगर पंचायती अधिनियमातील तरतुदीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सभा ब...

ब्रिटिश कालीन १८६७ पासून चे पालिका कार्यालय नवीन जागेत स्थलांतर होणार

Image
ब्रिटिश कालीन १८६७ पासून चे पालिका कार्यालय नवीन जागेत स्थलांतर होणार तळोदा: /सुनिल सूर्यवंशी - दीडशे वर्ष जुनी व खान्देशातील सर्वात जुनी पालिका असणाऱ्या तळोदा पालिका आता नवीन वास्तुत स्थलांतरित होत असून नवीन वर्षात मार्च पावेतो तळोदा पालिका सर्व प्रमुख विभाग आता प्रशस्त अश्या वेगवेगळ्या ठिकाणी असतील , ऐतिहासिक तळोदा पालिका - तळोदा पालिका हि इंग्रजांचा काळापासून १८६७ सालापासून तळोदा शहरातील मध्यत्वर्ती भाग स्मारक चोक परिसरात असणाऱ्या जोहरी समाजाचा धार्मिक स्थळ भागात भाडेतत्वांवर आहे , मात्र या ठिकाणी अतिशय अरुंद जागेत इतके वर्ष पालिका कामकाज सुरु होते , विकासाचा दृष्टीने जरी इतर पालिकेचा तुलनेत तळोदा शहर मागं असलं तरी खदेशातील सर्वात जुनी पालिका म्हणून तळोदा पालिका ओळखली जाते ,या ठिकाणी मुख्याधिकारी यांचं छोटंसं दालन आहे तसेच नगराध्यक्ष दालन ,बांधकाम विभागच मोडकळीस आलेली खोली, स्वच्छता विभाग ,जन्म मृत्यू, असे विभाग अतिशय अरुंद जागेत कोणत्याही सुविधा नसतांना सुरु आहेत, यामुळं कर्मचारी व प्रशासनास मोठी अडचण निर्माण होते, दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरते आता मात्र नवीन इमारतीत सर्व आधुनिक सु...